सांगली जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांपैकी १६ कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. या कारखान्यांनी गेल्या १५ दिवसांत नऊ लाखांवर उसाचे गाळप करून आठ लाख ३१ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. ...
गतवर्षी तुटलेल्या उसास प्रतिटन २०० रुपयांचा दुसरा हप्ता व चालू वर्षी पहिली उचल ३७०० रुपयांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेट्यामुळे येत्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. ...
Sugar Factory : साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला असला तरी केवळ चारच कारखान्यांनी पहिली उचल जाहीर करून गाळप - चालू ठेवले आहे. 'जवाहर', 'पंचगंगा', 'दत्त' व 'गुरुदत्त' या कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली असून, यामध्ये 'पंचगंगा' कारखान्याची सर्वाधिक उच ...
साखर आयुक्तालयाकडून अजूनही काही अर्जांची पडताळणी सुरू असून ज्या अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत अशा कारखान्यांच्या गाळपाच्या परवान्याच्या अर्जाला बाजूला काढले जात आहे. त्यामुळे अत्तापर्यंत राज्यातील साधारण ७० ते ७५ टक्के साखर कारखाने सुरू झालेले आहेत ...