साखरेचे खाणार त्याला देव देणार, ही म्हण साखर कारखानदारांसाठीच तयार केली असावी. एका बाजूला खंडणीच्या कॅन्सरने शेतकऱ्यांचा जीव निघाला असताना, कारखानदार एका शब्दानेही या अंधा कानूनवर बोलयाला तयार नाहीत. ...
अपवादात्मक परिस्थिती सोडली, तर सध्याचे तरुण शेतीमध्ये कष्ट करायला कमी पडलेले दिसतात. परंतु, उंदरवाडी (ता. कागल) येथील अमित पाटील या ३० वर्षाच्या तरुणाने मुरमाड जमिनीमध्ये यशस्वी प्रयोग करीत ५२ गुंठे जमिनीमध्ये ८८ टन उसाचे उत्पादन घेतले आहे. ...
इंग्रजांनी भारतावर २५० वर्षे राज्य करून देश लुटून नेला कारण ते लुटण्यासाठीच आले होते. आता मात्र आपलेच लोक लुटीचे दुकान टाकून बसले असतील तर गोरे इंग्रज गेले व काळे अजून राज्य करतात, असेच म्हणावे लागेल. ...