उसतोड कामगारांचे स्थलांतर होऊन मतदानाचा आकडा कमी होण्याची भिती असल्यामुळे उसतोड कामगार बहुल भागातील नेत्यांनी उसाचा गाळप हंगाम पुढे ढकलण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ...
राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरनंतर सुरु होणार असल्याने ऊसतोड मजूर दाखल होऊ लागले आहेत. मजुरांची वाहने रस्त्यावर दिसू लागली आहेत. ...
आलेगाव (ता. दौंड) दौंड शुगर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या गळीत हंगामातील उसाच्या अंतिम हप्त्याची रक्कम रु. १०० प्रति टन प्रमाणे लवकरच शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहे. ...