Subramaniam Swamy on 26/11 terror attack Mumbai: गुरुवारी या दहशतवादी हल्ल्यांमागे कोणाचे कारस्थान होते, याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे. मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सर्वांना माहिती आहे. ...
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्याने ते तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार की काय, अशी चर्चा सुरू झाली. त्याबाबत विचारता स्वामी आपल्या नेहमीच्या पद्धतीने म्हणाले... ...