लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

‘एआय’च्या करिअरमुळे ‘सायन्स’चा कल वाढणार, ११वीसाठी विज्ञान शाखेला मिळणार पसंती - Marathi News | The trend of 'science' will increase due to the career of 'AI', science branch will be preferred for 11th | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एआय’च्या करिअरमुळे ‘सायन्स’चा कल वाढणार, ११वीसाठी विज्ञान शाखेला मिळणार पसंती

वैद्यकीयसह अभियांत्रिकी क्षेत्रात नव्याने आलेले एआय, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा अशा उच्च शिक्षणातील अभ्यासक्रमांची  ‘क्रेझ’  विद्यार्थ्यांमध्ये  आता वेगाने वाढते आहे. ...

Maharashtra School: राज्यात ८ हजारांहून अधिक गावे अजूनही शाळेविना; त्या मुलांनी शिक्षण कुठे घ्यावे? - Marathi News | More than 8,000 villages in the maharashtra are still without schools where should those children get education? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात ८ हजारांहून अधिक गावे अजूनही शाळेविना; त्या मुलांनी शिक्षण कुठे घ्यावे?

शाळांमधील पटसंख्या १ कोटी ६३ लाख ३२ हजार ११७ वरून आता १ कोटी ५० लाख १८ हजार १७१ इतकी कमी झाली ...

मोठ्या बहिणीसोबत दुचाकीने ट्यूशनला जाणाऱ्या ११ वर्षीय मुलाचा हायवाला धडकून मृत्यू - Marathi News | 11-year-old boy dies after hitting highway while going to tuition on bike with elder sister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठ्या बहिणीसोबत दुचाकीने ट्यूशनला जाणाऱ्या ११ वर्षीय मुलाचा हायवाला धडकून मृत्यू

हायवा चालकाने निष्काळजीपणा आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत स्पीडब्रेकर आल्याने पाठीमागे न बघता अचानक ब्रेक मारला ...

राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश - Marathi News | There are no schools in more than eight thousand villages in the state; The Center has given instructions to improve the educational situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश

पुणे : एकीकडे कमी पटसंख्येमुळे शाळांचे समायोजन सुरू असतानाच राज्यातील ८,२१३ गावांत अजूनही प्राथमिक शिक्षण देणारी एकही शाळा अस्तित्वात ... ...

तेव्हा आईकडे साखर वाटायलाही पैसे नव्हते, ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांनी सांगितली आठवण  - Marathi News | At that time, my mother did not even have money to distribute sugar Gangaram Gavankar from Ratnagiri recalled announcing a prize of five thousand rupees for the first student in the 10th taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तेव्हा आईकडे साखर वाटायलाही पैसे नव्हते, ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांनी सांगितली आठवण 

दहावीत तालुक्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला पाच हजाराचे बक्षीस जाहीर करणाऱ्या गवाणकर यांनी सांगितली आठवण  ...

कोल्हापूरच्या तीन लघुपटांचा महोत्सवात दबदबा, शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी - Marathi News | Three short films from Kolhapur dominate the festival | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या तीन लघुपटांचा महोत्सवात दबदबा, शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी

संदीप आडनाईक कोल्हापूर : कोल्हापुरातील तब्बल तीन कलाकृतींना देशातील प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवात केवळ नामांकनच नव्हे, तर मानाचे पुरस्कारही मिळालेले ... ...

दहावी परीक्षेत क्रीडा गुण देताना चूक; विभागावर खेळला तरी दिले पाचच गुण, कोल्हापूर विभागातील २७८ विद्यार्थ्यांवर अन्याय - Marathi News | While awarding sports marks in the 10th standard examination injustice was done to 278 students who played at the divisional level by giving uniform marks to students who played at the district and divisional level in Kolhapur division | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दहावी परीक्षेत क्रीडा गुण देताना चूक; विभागावर खेळला तरी दिले पाचच गुण, कोल्हापूर विभागातील २७८ विद्यार्थ्यांवर अन्याय

कोल्हापूर : दहावीच्या परीक्षेत क्रीडा गुण देताना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोल्हापूर विभागातील जिल्हा व विभागावर ... ...

दिवसातून ३ वेळा शाळेत घेणार हजेरी; अनुपस्थिती असल्यास पालकांना त्वरित ‘एसएमएस’ - Marathi News | Attendance will be taken at school 3 times a day parents will be notified immediately by SMS in case of absence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवसातून ३ वेळा शाळेत घेणार हजेरी; अनुपस्थिती असल्यास पालकांना त्वरित ‘एसएमएस’

शाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरी दिवसांतून तीन वेळा घेतली जाणार असून, त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेवरच राहणार ...