पुण्यातील कृषी परिषद येथे या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले असून यासंदर्भात परिषदेने बैठक बोलवून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणार असल्याचं म्हटलं आहे. ...
Rahul Gandhi News: काँग्रेस निष्पक्षपातीपणे काम करते. तर भाजपा नेहमीच आक्रमक दृष्टीकोन ठेवून काम करतो. काँग्रेस पक्ष हा साधनसंपत्तीच्या समान वितरण आणि सर्वसमावेशक विकासावर विश्वास ठेवतो. तर भाजपाकडून आक्रमक रूपातील विकासावर लक्ष्य केंद्रित केलं जातं, ...