राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला आणि महिलांवर वाढलेल्या अत्याचाराविरोधात कळवण, चांदवड, मनमाड, सटाणा, नांदगाव, देवळा येथे भाजपतर्फे आंदोलन, घोषणाबाजी करून ठिकठिकाणी तहसीलदा ...
शासनाविरोधात विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने दिंडोरी येथील तहसील कार्यालयावर बिºहाड मोर्चा सुरूच असून, दुसºया दिवशीही मुक्काम ठोकला आहे. ...
मालेगाव येथील माहेर असलेल्या विवाहिता लीना परदेशी हिचा टाकेद येथे झालेल्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सासरच्या लोकांची चौकशी करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी आज सायंकाळी संतप्त महिलांसह नागरिकांनी कॅण्डल मार्च काढला. ...
नागरिकत्व सुधारित कायदा, एनआरसी व एनपीआर कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी मजलिस-ए-पासबान आईन संघटनेतर्फे शहरातील इस्लामाबाद येथील महिलांनी धरणे आंदोलन केले. ...
रेशनकार्ड, वनजमिनी आदींसह विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिंडोरी तालुका किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालसमोर सोमवारपासून (दि.२४) बिºहाड आंदोलन सुरू झाले आहे. शेकडो कष्टकरी आदोलक मुलाबाळांसह तहसील आवारात बिर्हाडसह दाखल झाले. ...
ठाणगाव येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने वारीस पठाण याच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्याच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करून त्याच्या पुतळ्याचे दहन केले. ...
मुंबई येथील मध्य रेल्वेच्या दादर रेल्वेस्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने शनिवारी (दि.२२) रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांना घेराव घालून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले, मात्र संबं ...
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांचा पाच वर्षांपूर्वी गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला होता. पाच वर्षांत आरोपींना अटक करण्यात आली नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी ये ...