वणी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वणीत नागरिकांनी १०० टक्के बंद पाळून प्रशासनाला सहकार्य केले. ग्रामपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. पहाटे पाच वाजेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे २५ कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. कचरा उचलण्यासाठी शहरात दो ...
Nirbhaya Case : दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना शुक्रवारी सकाळी फाशी दिल्यानंतर राळेगणसिद्धीत (ता.पारनेर) येथे सकाळी १० वाजता हजारे यांनी मौन सोडले. यावेळी आमदार निलेश लंके उपस्थित होते. ...
मालेगाव : म्हाळदे शिवारातील घरकुल योजनेत पाच टक्के घरकुलांचा लाभ देण्यात यावा, पाच टक्केनुसार व्यापारी गाळे उपलब्ध करून द्यावेत, शासकीय कार्यालयांमध्ये रॅम्पची सोय करून द्यावी यासह विविध मागण्यांप्रश्नी दिव्यांग एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटीच्या ...
पुर्नवसन झाल्याशिवाय काम सुरू करू नये अशी मागणी केले. प्रकल्पाचे अधिकारी अटकाव करतील त्यामुळे आम्हांला सरंक्षण द्या. बेकायदेशीर काम सुरू करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करा, प्रकल्पाचे काम बंद करा अशा ...
पूरग्रस्त महिलांना न्याय द्या, प्रत्येक कुटूंबाला सानुग्रह अनुदान द्या, शिरोळ तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, असे फलक घेवून महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. ...
राजेगाव येथील नागरिक २९ फेब्रुवारीपासून भंडारा येथे साखळी उपोषणाला बसले आहेत. प्रशासन व कारखाना व्यवस्थापनाचे अतिक्रमण काढण्याविषयी टाळाटाळ करीत आहेत. यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली. तत्कालीन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी मार्च २०१९ ला सदर कंपनीच ...
खडकी परिसरातील संत्रा फळबागांचे मोठे नुकसान झाले. परंतु कोणताही प्रशासकीय अधिकारी नुकसान पाहण्यासाठी फिरकला नाही. त्यामुळे संतप्त शेतक-यांनी मंगळवारी सकाळी वादळी वा-याने गळालेली संत्री रस्त्यावर फेकून आंदोलन केले आणि पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच ...