लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार  - Marathi News | five mining blocks to be launched in the goa state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

खाण खात्यांच्या संचालकांची माहिती ...

बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तब्बल ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर; केल्या जाणार 'ह्या' उपाययोजना - Marathi News | A fund of Rs 11 crore has been approved to capture leopards; 'These' measures will be taken | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तब्बल ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर; केल्या जाणार 'ह्या' उपाययोजना

bibtya attack शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका १३ वर्षीय मुलाचा बळी गेल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. ...

“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला - Marathi News | uddhav thackeray criticized state govt over farmers issues and loan waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला

Uddhav Thackeray News: शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळालीच पाहिजे आणि जूनमध्ये नाही तर तात्काळ कर्जमुक्ती झाली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. ...

कृषि विभाग योजनेतील गैरव्यवहार चौकशीला येणार वेग; आता 'ह्या' नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती - Marathi News | The investigation into irregularities in the Agriculture Department scheme will gain momentum; Now 'this' new officer has been appointed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषि विभाग योजनेतील गैरव्यवहार चौकशीला येणार वेग; आता 'ह्या' नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती

krushi vibhag choukashi कृषि विभागातील योजनेतील गैरव्यवहार तसेच शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी बेकायदेशीरपणे सुरू केलेल्या कृषि निविष्ठा व उत्पादक कंपन्या व विक्री केंद्रे यांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक केली होती. ...

"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा - Marathi News | Ladli Lakshmi sister A flood of cash transfers for women in the election year Government in trouble RBI has given a big warning, Maharashtra Karnataka Madhyapradesh bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा

दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०२२-२३ मध्ये अशा योजना केवळ दोन राज्यांपुरत्याच मर्यादित होत्या... ...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मार्ग मोकळा; कर वसुलीची अट शिथिल, आता किती वेतन मिळणार? - Marathi News | The path for the salary of Gram Panchayat employees has been cleared; Tax collection conditions have been relaxed, how much salary will they get now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मार्ग मोकळा; कर वसुलीची अट शिथिल, आता किती वेतन मिळणार?

शासनाच्या १०० टक्के वेतन हिस्स्यासाठी किमान ९० टक्के कर वसुलीची अट घालण्यात आली होती. ही अट शिथिल करण्यात आली आहे. ...

मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर - Marathi News | maharashtra state govt takes decisive step on human leopard conflict priority given to preventing human casualties 11 crore approved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर

Deputy CM Ajit Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने ११ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर; २० रेस्क्यू टीम, ५०० पिंजरे, अत्याधुनिक उपकरणांसह उपाययोजना. नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन. ...

राज्यात ४०० महिला शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होणार; काय आहे उपक्रम? कसा मिळणार लाभ? - Marathi News | 400 women farmer producer companies to be formed in the state; What is the initiative? How will the benefits be obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात ४०० महिला शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होणार; काय आहे उपक्रम? कसा मिळणार लाभ?

women farmers fpo राज्यातील महिला शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे, यासाठी राज्य सरकारने ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू केले असून, या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी महिलांचे सशक्तीकरण करण्यात येणार आहे. ...