राज्य लॉटरी बंद करण्यात येणार असल्यासंदर्भात पहिले वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. लॉटरीवरील आस्थापना खर्च अधिक आणि सोबतच तोटाही अशी स्थिती असल्याने ती बंद करण्याच्या हालचाली सुरू होत्या. ...
Nitrate in Water केंद्राच्या भूजल मंडळामार्फत २०२४ च्या भूजलातील पाणी पातळी व पाणी गुणवत्ता तपासणीमध्ये राज्यातील एकूण १,५६७ ठिकाणांच्या पाणी नमुन्यांपैकी ५६० पाणी नमुने विषारी नायट्रेट बाधित आढळून आले आहेत. ...
पुढील अधिवेशनात महायुती सरकारने गेल्या तीन वर्षांत दाओसमध्ये केलेल्या कराराच्या अंमलबजावणीची माहिती दिली जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधान परिषदेत सांगितले. ...
Devsthan Jamini देवस्थान जमिनी या इनाम वर्ग ३ च्या जमिनी असून, त्या अहस्तांतरणीय आहेत. या जमिनीच्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकार लवकरच सर्वसमावेशक निर्णय घेणार. ...
हिंदू वारसा कायदा, १९५६ मधील सन २००५ ची सुधारणा अमलात येण्यापूर्वी ज्या मुलींचे वडील मृत झाले असतील त्यांना वडिलोपार्जित मालमत्तेत १९५६ च्या कायद्यातील तरतुदींप्रमाणेच हिस्सा मिळेल. ...
विनाकारण जुने वाद उकरून काढून माथी भडकविणाऱ्यांपासून सरकारनेच जनतेला सावध करायला हवे आहे. मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असलेला 'राजधर्म' याहून नक्कीच वेगळा नसेल...! ...