ativrushti madat अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले तरी प्रत्यक्ष पंचनामे करताना मात्र अनेक निकष लावण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
panand raste niyam शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असलेले पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आग्रही आहेत. ...
Galap Hangam 2025-26 जिल्ह्याच्या कर्नाटक सीमा भागात चार ते पाच साखर कारखाने झाल्यामुळे ते ऊस पळवत आहेत. परिणामी जिल्ह्यातील कारखान्यांना उसाची टंचाई निर्माण होत असते. ...
MNS Chief Raj Thackeray Letter To CM Devendra Fadnavis: सरकारने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचे कामच आहे. पण त्याची जाहिरातबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
Udyogini Yojana महिला उद्योजकांच्या संख्येत आता लक्षणीय वाढ होत आहे, तरीही अनेक महिला उद्योजकांकडे अपुरे भांडवल असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करता येत नाही. ...
Solpaur Flood मे महिन्यात 'जोरधारा' कोसळल्यानंतर जमिनीवर उभ्या असलेल्या उसाला खते टाकून बांधणी केली, जून-जुलै महिन्यात जेमतेम पाऊस पडत गेल्याने साडेचार लाख हेक्टरवर खरीप पेरणी केली. ...