एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
आज तासगाव आगारातून शिवसेना तासगावच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांची समजूत काढली व तासगाव सांगली, तासगाव मिरज, तासगाव विटा या मार्गावर नारळ फोडून एसटी सुरू केली. ...
सांगली : एसटी महामंडळाच्या दहा आगारातील रोजंदारीवर काम करणाऱ्या २५० कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीच्या नोटिसा दिल्या होत्या. तरीही कर्मचारी कामावर हजर ... ...
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या संपाने कर्मचारी आर्थिक संकटात तर प्रवासी हवालदिल असा तिढा निर्माण झालेला असतानाच संपाचा पेच सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याने पेठ आगारातील चालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच ...
शासनास वेठीस धरुन हा संप सुटणार नाही. ज्यांना अल्टिमेटम दिला होता. जे कामावर रुजू झाले नाहीत त्यांच्यावर कारवाई सुरु झाली आहे अशी माहितीही अनिल परब यांनी दिली आहे. ...