एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
गतवर्षी कोरोनामुळे आषाढीवारी थांबली. यानंतर एसटी बस सुरू झाल्यावर काही वारकरी पंढरपूरला जावून आले; मात्र कोरोनामुळे त्यांना विठुरायाचे दर्शनच घडले नाही. आता तर एसटीच बंद आहे. यामुळे भाविकांना दर्शनाचा मार्ग बंद झाला आहे. ...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने एसटी आगारातून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खाजगी वाहनांना प्रवाशी वाहतूक करण्याची उपप्रादेशिक परीवहन विभागाने परवानगी दिली आहे. मात्र, काही खाजगी वाहन चालक शासनाच्या निर्धारीत दरापेक्षा प्रवाशांची अडवणूक करून दु ...
२ नोव्हेंबरपासून साकोली, भंडारा आणि पवनी आगारातील कर्मचारी संपावर गेले आहेत. गत १७ दिवसांपासून एसटीची बससेवा बंद आहे. त्यामुळे दररोज सरासरी ४५ लाखांचे नुकसान होत असून, आतापर्यंत तब्बल ८ कोटी रुपयांचा फटका महामंडळाला बसला आहे. ...
राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. ...
शिवशाही घेऊन गेलेल्या वाहकाला जाब विचारल्याने तणाव, कर्मचारी काही ठिकाणी सहकुटुंब मोर्चा काढून, काही ठिकाणी मुंडन करून शासनाचा निषेध करत होते. त्यामुळे एकही गाडी आगारातून बाहेर जाऊ शकली नव्हती. ...