एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
सकाळी, सायंकाळी वर्दळीच्या वेळेतच भंडारा बस स्थानक, त्रिमूर्ती चौकात वर्दळ असते. शासकीय कार्यालये सुटल्यानंतर नागपुरसाठी जाणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे ट्रॅव्हलचे तिकीट दर वाढले आहेत. सर्वसामान्य माणसांना प्रवास करणे कठीण झाले आहे. यावर सरका ...
शासनामध्ये विलिनीकरण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी २९ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू केले आहे. पगारवाढ देण्याची घोषणा करूनही कर्मचारी कर्तव्यावर येण्यास तयार नसल्याने महामंडळाने सुमारे १०० च्या जवळपास कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त ...
एसटी कर्मचाऱ्यांनी शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याचाच फायदा घेत अनेक खासगी प्रवासी वाहने रस्त्यावर धावत असून प्रवाशांकडून वारेमाप शुल्क आकारले जात आहे. ...