ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे. Read More
जिल्ह्यात अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांची प्रवेश क्षमता ४५,८८०, तर संयुक्त, इतर पदविका, तसेच आयटीआयकडील प्रवेश क्षमता ४८१४ विद्यार्थ्यांची आहे. पण दहावीचे ३४,४०९ विद्यार्थीच उत्तीर्ण झाले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांना केवळ अकरावीसाठी ...
राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आता निकालाची प्रत (मार्कलिस्ट) विद्यार्थ्यांना मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शिक्षण मंडळ पुणे येथून निकालाच्या प्रति विभागीय मंडळामध्ये पाठविण्यात आल्या असून, ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट २०१९ मध्ये घेतल्या जाणा-या इयत्ता दहावीच्या पुनःपरीक्षेचे ऑनलाईन अर्ज येत्या शुक्रवारपासून (दि.१४) स्वीकारले जाणार आहेत. ...
स्थानिक भवन्स लॉयड्स विद्यानिकेतनचा प्रतीक किशोर भूत याचे पुर्नपरिक्षणात सुमारे दीड टक्के गुण वाढले. यामुळे तो आता जिल्ह्यात नव्हे तर मध्य भारतातून पहिला ठरला आहे. शिवाय केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) मध्ये वाणिज्य शाखेत राज्यातून पहिला ठरल ...
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यममिक व माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल शनिवारला जाहीर झाला. यात येथील जानकीदेवी चौरागडे हायस्कुलची अंध विद्यार्थिनी ईशा किरणकुमार बिसेन हिने ९२.४० टक्के गुण घेऊन अंध विद्यार्थ्यांमधू ...