रिसोड (वाशिम) : भगवान महावीर स्वामी यांनी म्हटले आहे की, माणूस हा जन्माने नव्हे; तर कर्माने मोठा असतो. म्हणून कर्म चांगले ठेवा, असे प्रतिपादन प.पु. मुनिश्री विशेष सागर महाराज यांनी रिसोड येथील धर्मप्रभावक उपनयन संस्कार कार्यक्रमादरम्यान केले. ...
‘चुका’ होतच असतात, पण बहुदा आपण त्यासाठी पश्चाताप करू लागतो. ‘अरेरे, अशी कशी चूक केली मी!’ आणि त्याबद्दल अपराधी वाटू लागते किंवा ती चूक घडलीच नाही, असा आव आणतो आणि ती मुळी चूक नाहीच आहे, असे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतो, पण या दोन्ही मार्गांनी त्या ...
‘देणं’ याला मी रिबाउंड शॉट म्हणालो कारण दुुसऱ्यांना तुम्ही जेव्हा आनंद देता तेव्हा ते सुख सहस्रपटीने तुमच्याकडे परत येतं. हे सुख मुरायला लागतं तेव्हा होते ती शांती आणि समाधान. ...
सद्यस्थितीत आयुष्य फारच गतीमान झाले आहे. प्रत्येकजण काहीना काही मिळविण्यासाठी धाव-धावतोय. कोणी, नोकरी, करिअर, कुटुंब, स्वप्न, पैसा, प्रतिष्ठा मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहे. ...
ज्या पूर्वजांनी अपार कष्ट सोसून आपल्याला जन्म दिला, लहानाचे मोठे केले, कष्ट सोसून सर्व सुख उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या ऋणातून तर आपण उतराई होऊ शकत नाहीत. ...