आपल्या परंपरेत मानवप्राणी भौतिक रसायन द्रव्यांचा गोळा मानलेला नाही. ते त्याला पंचमहाभूतांचा समूह समजतात. ही पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप(पाणी), तेज (अग्नी), वायू आणि आकाश ही पाच मूलतत्त्वे. ...
‘समर्पण’ या शब्दाचे दोन पैलू आहेत. एक आहे ‘समर्पण’ शब्दाचा पौर्वात्य पैलू तर दुसरा पाश्चात्य दृष्टिकोनातून येणारा. एक प्रकार आहे तो पराभूत झाल्याने केलेले समर्पण. गुलाम स्वत:ला समर्पित करतात. ...
आगामी दिवाळी व ख्रिसमस या सणांचा विचार करून भाविकांची वाढती गर्दी पाहता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनने ३० आॅक्टोबर पासून दर्शन वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
प्रबंधशास्त्र हे आधुनिक काळाचे एक महत्त्वपूर्ण शास्त्र आहे. या शास्त्राचा उपयोग करून ध्येयप्राप्ती करण्यास फार सहजता निर्माण झालेली आहे. हेच कारण आहे की, मानवाने प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रबंधशास्त्राचा उपयोग सुरू केलेला आहे. ...
मानवी मनाचे कोणतेही कार्य सिद्ध होण्यासाठी मनाची पवित्रता, निष्कपटता महत्त्वाची असते. मनाच्या पवित्रतेचे साधन जप-साधना आहे. जपाने मनाची अवस्था बदलत राहाते. ...