ज्वारीच्या एकूण जागतीक उत्पन्नापैकी ५५ टक्के ज्वारी अन्नधान्य म्हणून व ३३ टक्के ज्वारी पशुखाद्य म्हणून वापरली जाते. रब्बी ज्वारीचे उत्पादन व लागवड या बाबतीत महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे. ...
पेरणीसाठी गव्हाच्या सुधारित वाणांचा वापर झाल्यामुळे तसेच मशागतीच्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे महाराष्ट्राचे गव्हाचे सरासरी प्रतिहेक्टरी उत्पादन ४८२ किलोवरुन १८३९ किलोपर्यंत वाढले आहे. ...
महाराष्ट्र व कर्नाटक हे भारतातील दोन अतिशय महत्त्वाचे करडई लागवडीखालील राज्य असून अनुक्रमे ६२ टक्के व २३ टक्के क्षेत्र आणि ६३ टक्के व ३५ टक्के उत्पादकता या दोन राज्यांची आहे. ...
जुन्या सोयाबीनचा दर ४,५०० रुपये प्रतिक्विंटल आहे. पावसामुळे सोयाबीनची आवक कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी यंदा नव्या सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील बाजार समित्यातील व्यापाऱ्यांनी आणि राज्यभरातील शेतकऱ्यांनी बाजार समिती बंद ठेवून या निर्णयाचा विरोध केला. पण केंद्र सरकारने कर्नाटकातील कांद्याच्या एका वाणाच्या निर्यातीवरील निर्यात शुल्कावर सवलत दिल्यामुळे महाराष्ट्रा ...
सरकार १४० कोटी जनतेची भूक अन्नधान्य, डाळी, खाद्यतेल आयात करून गरज भागविणार आहे. लोकांच्या पोटाची भूक आयातीवर किती वर्षे भागविणार आहात? यावर दीर्घकालीन उपाययोजना करणारच नाही का? भारताच्या शेतीचे मूल्यमापन नीट होत नाही. चालू वर्षी पावसाने अधिक बिकट करू ...