करडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबिया पीक आहे. हे पीक कमी पाण्यात, कमी खर्चात येणारे तसेच अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक होय. रब्बी हंगामात पाण्याचा ताण पडला तरी हे पीक काही प्रमाणात उत्पादन देऊन जाते. ...
पावसाळ्यात शिवाय परतीचा पाऊस चांगला पडल्याने यंदा रब्बी हंगामातील पेरणीवर कमालीचा परिणाम झाला आहे. ऑक्टोबर महिना संपत आला, तरी केवळ १५ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारी पेरणी झाली आहे. ...
गेल्या वर्षी ज्वारीला हमीभाव तर कडब्याला म्हणावा तसा दर मिळाला नसल्याने यावर्षी शेतकऱ्यांचा ज्वारीऐवजी हरभरा अन् करडई पीक घेण्याकडे कल वाढला असल्याचे दिसून येत आहे. ...
रब्बी हंगामात कोरडवाहू क्षेत्रात करडईनंतर सूर्यफुल हे पिक तेलबिया पिक घेतले जाते. खरीप पिकाचा विचार केला तर रब्बी हंगामात जमिनीत साठवलेल्या ओलाव्यावर हे पिक घेतले जाते. ...
भाजीपाला लागवडीचे नियोजन करत असाल तर लागवड करता असताना लागवडीसाठी लागणारे काही महत्त्वाच्या घटक म्हणजे जमीन, पाणी, खते, सूर्यप्रकाश, औषधे, चांगल्या गुणवत्तेची रोपे/बियाणे इ. गोष्टींची उपलब्धता आहे का हे पाहूनच पुढे जावे. ...
Harbhara Lagvad बीजप्रक्रिया कीटकनाशक फवारणीच्या खर्चात बचत होते. योग्य प्रक्रिया केलेले बियाणे पेरल्याने कमी अथवा जास्त ओलाव्यातही पीक एकसारखे येते. ...