Kanda Bajar Bhav : दसऱ्याच्या निमित्ताने राज्यातील काही बाजारात आज गुरुवार (दि.०२) ऑक्टोबर रोजी कांदा लिलाव बंद होता. तर लिलाव झालेल्या बाजारात आज एकूण २९४६७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ५३६ क्विंटल लोकल, १९३० क्विंटल नं.१, १६१० क्विंटल नं.२, ८ ...
Maharashtra Flood : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात झाली असली, तरी नुकसानीचे मोठे क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये पंचनामे पूर्ण करण्यास किमान दोन आठवड्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. ...
सीना नदीला पंधरा दिवसांत तीन वेळा महापूर आल्याने नदीकाठावरील शेतांतील उभ्या पिकांत पाणीच पाणी साठलेले आहे. खरिपाचे नुकसान झालेच आहे; यासह यंदा रब्बी पेरण्याही आणखी महिनाभर लांबणीवर गेल्याचे शक्यता आहे. ...