जून-जुलै महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे उसाला संजीवनी मिळाली असून राज्यात अगोदरच्या अंदाजापेक्षा एक कोटीहून अधिक मेट्रिक टन ऊस वाढण्याचा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज आहे. ...
मागील वर्षभरात बाजार समितीमध्ये बेदाणा शेतीमालाची ३७० कोटी रुपयांची, डाळिंब ८० कोटी, फळे व भाजीपाला ३६ कोटी रुपये, भुसार धान्य २१ कोटी रुपये, कांदा १२ कोटी रुपये, जनावरे ५ कोटी रुपये, केळी ३ कोटी रुपये, वैरण १ कोटी अशी एकूण वार्षिक उलाढाल ५२८ कोटी रु ...
सरकारच्या मानगुटीवर बसून ३२१ कोटी घेणाऱ्या विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी २१६ कोटी वाटप केले आहेत. तीन लाख ८५ हजार ३५३ शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली आहे. मागील खरीप हंगामातील नुकसान भरपाई वाटप करताना नाकीनऊ आलेल्या विमा कंपनीला ...
करमाळा व परंडा तालुक्याच्या सीमेवर असलेला सीना कोळेगाव प्रकल्प शंभर टक्के भरला असून, तालुक्यातील आवाटी, हिवरे, निमगाव ह., कोळगाव, मिरगव्हाण, बालेवाडी, हिसरे, गौंडरे, नेरले, सालसे या ९ गावांतील २०,४१५.२९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली गेले आहे. ...
राज्यात संपलेल्या गाळप हंगामात शेतकऱ्यांच्या उसाचे एफआरपीचे १२ साखर कारखान्यांकडे अद्यापही ७२ कोटी रुपये थकीत आहेत. यावर्षीचा गळीत हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना मागील हंगामातील एफआरपीची संपूर्ण रक्कम सद्यस्थितीत कारखाने शेतकऱ्यांना ...