राष्ट्रीयीकृत बँकांची कर्जे घेऊन नामानिराळे झालेल्या उद्योगपती नीरव मोदीचे प्रकरण चर्चेत आहे. सोलापूर जिल्ह्यातही अशा छोट्या मोदींची संख्या भरपूर आहे. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील उद्योगपती, सामान्य कर्जदारांनी राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांचे जवळप ...
जिल्ह्यातील अनेक गावात आजही नोटरी, प्रतिज्ञापत्र आणि संमतीपत्राच्या माध्यमातून फेरफार नोंदी घेतल्या जात आहेत. यातून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतोय. लोकांची फसवणूकही वाढत आहे. ...
नव्याने आधार नोंदणी करणे आणि व्यक्तिगत माहिती अपडेट करण्याच्या कामास आणखी गती मिळावी, यासाठी जिल्ह्यातील ४० बँकांमध्ये आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
मंगळवेढ्याजवळील कृषी विभागाच्या ६५ एकर जागेवर महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक आणि आधुनिक कृषी पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीचा आराखडा १५ दिवसात राज्य शासनाकडे पाठवावा. ...
जिल्ह्यातील विविध विभागांकडील तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनाला अनेक खात्याच्या विभागप्रमुखांनी दांडी मारली. ...