वाढदिवसानिमित्त केक कापणे, पार्टी करणे, आनंदोत्सव साजरा करणे ही संकल्पना समाजामध्ये रूढ झालेली आहे. मात्र मुक्ताईनगर येथील धनंजय रामदास सापधरे यांनी मात्र या प्रथेला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवत आपला वाढदिवस अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. ...
दिंडोरी : तालूक्यातील बोपेगाव येथे हरिनाम सप्ताहात ‘एक दिवस शेतीसाठी’ हा महाराष्ट्रील पहिलाच प्रयोग उपविभागीय कृषी अधिकारी देवरे यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाला . ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व बुध्द जयंतीनिमित्ताने येथील आर.पी.आय.च्या वतीने आठवडे बाजारात औरंगाबाद येथील पंचशिला भालेराव यांचा भीमगीताचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ...
यावल तालुक्यातील अती दुर्गम भागात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरदे येथील आदिवासी पाड्यावरील आश्रय फाऊंडेशन आणि टायगर ग्रुप यांच्यातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण करण्यात आले. ...
महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. मध्ययुगीन काळात संतांनी समाजप्रबोधनाचे काम केले. संतांचे माहेरघर असलेला महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या जंजाळ्यात अडकलाय. शेतकरी पूर्णपणे खंगला आहे. दुष्काळाचे सावट दूर व्हावे, गावे पाणीदार व्हावी, ...
जिल्ह्यातील संस्थांच्या माध्यमातून धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या चारा दान केंद्राच्या पार्श्वभूमीवर उपक्रम व नियोजनाबाबत सांगलीच्या धर्मादाय उपायुक्त सुवर्णा खंडेलवाल-जोशी यांच्याशी केलेली बातचित. ...
देशात संविधान विरुद्ध मनुस्मृती असा संघर्ष सुरू आहे. छुप्या पद्धतीने ‘मनुस्मृती’ची धोरणे राबविली जात आहेत. यातील अनेक गोष्टी काल्पनिक व खोट्या आहेत. जातीव्यवस्था मोडल्याशिवाय मनुस्मृतीचा पराभव होऊ शकत नाही. ...