‘लॉकडाऊन’मुळे हातावर कमावून खाणाºयांची परवड होत आहे. मात्र अशांना मदत करण्यासाठी समाजातून कित्येकांचे हात पुढे आले आहेत. सामाजिक कार्यकर्ता व संस्थाच काय आता राजकीय पक्षांकडूनही धान्य व जेवणाची सोय करून दिली जात आहे. त्यामुळे स्थायी असलेल्या अशा गरजू ...
कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्याला सुरक्षित अंतर जपणे अनिवार्य बनले आहे. हे अंतर राखत असंख्य नागरिक आपल्या परीने माणुसकीच्या जाणिवेतून सामाजिक एकोपा जपत आहेत. अडचणीच्या काळात सकारात्मकतेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या या असंख्य नागरिकांच्या प्रयत्नांच्या प्रात ...
राहत्या ठिकाणी रोजगार उपलब्ध नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक मजूर आपल्या राज्यतून दुसºया राज्यात जातात. अशा मजुरांचे या ‘लॉकडाऊन’मध्ये हाल होत आहेत. रोजगार गेला, खाण्याचे वांदे, उपासमारीची पाळी आली. या परिस्थितीत मजुरांनी गावाकडे धाव घे ...
अमरावती ते परतवाडा मार्गावर वलगाव येथे कयूम शाह हे आपल्या दुचाकीवर एका छोटेखानी डब्यात पंक्चर व किरकोळ दुरुस्तीचे काही साहित्य घेऊन उभे असतात. ग्रामीण भागातून रुग्णांची ने-आण करणारी, पोलीस, कर्मचाऱ्यांची दुचाकी वाहने या मार्गाने जातात तेव्हा त्यांचे ...
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने एकंदर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच लॉकडाऊन लागू झाल्याने अनेक जण परगावात अडकून पडले, तर काही परगावातील लोक जिल्ह्यात अडकून पडले आहेत. हातावर आणून पानावर खाणाऱ्या लोकांची तर मोठी पंचाईत झाली आहे. अशा प्रत ...
नक्षलविरोधी अभियानादरम्यान गडचिरोली पोलीस दलातील जवान विलास मांदाडे हे शहीद झाले होते. त्यांच्या वीरपत्नी संगीता मांदाडे यांना लॉकडाऊनच्या काळात होत असलेली गोरगरीब नागरिकांची ससेहोलपट पहावली नाही. त्यांच्यासाठी काही केले पाहीजे या आंतरिक इच्छेतून त्य ...
लाहेरीजवळील बेंगरी गावातील राजू चूक्कु पुंगाटी हा बालक उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेताना मलेरियाने मरण पावला. सदर आदिवासी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच, त्यात संचारबंदी व लॉकडाऊनमुळे कुटुंबियांजवळ मृत बालकाला गावी घेऊन कसे जायचे असा यक्षप्रश्न नि ...