Chief Minister Eknath Shinde : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातील सदस्याला वनमजुर म्हणून सामावून घेण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला. ...
शेतात काम करत असताना अनेकदा शेतकरी बांधवांना शेतामध्ये सर्प आढळतात. शेती मातीचा रक्षक असलेला हा प्राणी आपल्याला इजा पोहचवेल या भीतीने शेतकरी त्या सर्पाला मारत असतात. खरंतर अनेक सर्प हे बिनविषारी असतात पण अल्प ज्ञानामुळे आणि भिती पोटी ते मारले जातात. ...
Sarpamitra Village शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या सापाकडे शत्रू म्हणून पाहिले जाते; परंतु याच सापांना सुरक्षित पकडून अधिवासात सोडून, जीवदान देणारे ३० सर्पमित्र पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) गावात आहेत. ...
नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. वारुळाजवळ नैवेद्य ठेवला जातो. यामागे महत्त्वाचे कारण आहे. पावसाळ्यात मुंग्यांना Varul वारुळाबाहेर जाता येत नाही, त्यांना खाद्य मिळावे म्हणून हा नैवेद्य असतो. ...