कणकवली : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि सिंधुदुर्गवासीयांना विमानाने मुंबईतून आता जिल्ह्यात येता येणार आहे. मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यानची ... ...
गतवर्षी मासेमारी हंगाम हा देवगड तालुक्यामध्ये सर्वसाधारण राहिला. त्यामुळे यावर्षी नव्या आशेने नारळी पौर्णिमेच्या दिवसापासून अनेक मच्छिमारांनी आपल्या नौका समुद्रामध्ये मच्छिमारीसाठी रवाना केल्या आहेत. शासनाच्या अनेक योजना मच्छिमारांना मिळत असल्यामुळे ...