श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील पाच वर्षे वयाच्या मुलीच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये खळबळ उडाली आहे. अत्याचार झाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी तपासणीनंतर व्यक्त केला. न्यायवैद्यक अहवाल आल्यानंतरच ही बाब स्पष्ट होणार आहे ...
राम मंदिर उभारणीचा अट्टाहास आणि रावण दहनाच्या परंपरेमुळे दक्षिणेतील चारही राज्ये भारतापासून कायमची तुटतील, असा गंभीर इशारा ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे यांनी दिला. ...
मार्च २०१८ महिन्यात जवळपास २.५० कोटी रुपये खर्च कोपरगाव-श्रीरामपूर या राज्यमार्ग ३६ वर येणाऱ्या पुणतांबा फाटा ते शिंगवे या अंदाजे आठ किलोमीटर रस्त्याचे सुधारणा व दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. परंतु सध्यस्थितीत हा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. ...
शहरातील प्रभाग एकमधील महात्मा फुले गृह निर्माण संस्थेतील डॉ.श्रीकांत भालेराव यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाच्या तोडून चोरट्यांनी रोख रक्कम ४० हजार व सोन्याची २२ हजार ५०० रुपये किमतीचे कर्णफुले चोरुन नेली आहेत. ...
कोळपेवाडी येथे सराफाची हत्या करून दरोडा टाकणाऱ्या पपड्या टोळीवर मोक्काची कारवाई केली जाणार आहे. टोळीचा प्रमुख सूत्रधार पपड्या उर्फ राहुल व्यकंटी काळे याची दहा वर्षांची गुन्हेगारी विश्वातील माहिती जमा करण्यात आली आहे. ...
बनावट चावीच्या मदतीने राज्यभर कारची चोरी करणारी टोळी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या पथकाने औरंगाबाद येथून टोळीतील चौघा सदस्यांना गुुरुवारी ताब्यात घेतले. ...