अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या श्रीरामपूर येथील दोन शाखांमध्ये बँकेच्या व्हॅल्युअर व कर्जदारांनी संगनमताने खोटे दागिने गहाण ठेवून कर्ज उचलून बँकेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. ...
‘पंछी, नदीया, पवन के झोंके! कोई सरहद ना इन्हे रोके !! सरहद तो इन्सानों के लिए हैै,! सोचो हमने, क्या पाया, इन्साँ होके’!! या प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या काव्य पंक्तीचा येथे उल्लेख करण्यामागे कारण विशेषही तसेच आहे. ...