पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
SMRiti mandhana: क्रिकेट हा भारतातील सर्वांत श्रीमंत खेळ म्हणून प्रसिद्ध आहे. क्रिकेटमधील भारतीय खेळाडूंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भारतातील क्रिकेटपटू इतर सेलिब्रिटींप्रमाणेच लक्झरी लाईफ जगत असतात. ...