शिवसेनेचे राज्यसभा खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी, महाराष्ट्रातील सरकार का पाडले, कसे पाडले, शिवसेनेचे भवितव्य येथपासून ते हिंदुत्वापर्यंत अनेक विषयांवर भाष्य केले. ...
लोक आपले प्रश्न, समस्या घेऊन पोलिसांकडे जातात.. हे आपल्याला माहितेय... पण पोलिसांना आपले प्रश्न सोडवण्यासाठी दुसऱ्याकडे जावं लागलं तर... आपली समस्या घेऊन नेत्यांकडे जाण्याची वेळ पोलिसांवर आलीय.. आणि या नेत्याने म्हणजे शिवसेनेच्या नितिन नांदगांवकरांनी ...
केंद्र सरकारकडून 35 हजार कोटी जीएसटी रक्कम येणे बाकी आहे. तर 3 हजार कोटींची बाकी असल्याने कोळशाचा पुरवठा मात्र थांबवल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. (sharad pawar, mva, ajit pawar, uddhav tahckeray) ...