संपूर्ण देशात शिवाजी महाराज याची जयंती थाटात साजरी केली जाते. शिवाजी महाराजांना गावागावात अभिवादन केले जाते. अठरापगड जातींच्या सहकार्याने ही जयंती साजरी होते. मात्र आता त्यांच्या विचारांची गरज आहे. ...
बालभवन सानेगुरुजी कथामालेतर्फे शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या पोवाडा स्पर्धेत मराठा हायस्कूलने बाजी मारली आहे. पाचवी व सहावी आणि सातवी व आठवी अशा दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली असून या दोन्ही गटांत मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम पारितोषि ...
विद्यार्थ्यांच्या भविष्यात देशाचे स्वप्न साकारताना पालकांना कष्ट उपसावे लागतात. यासाठी काळजावर दगड ठेवण्याचे धाडस करावे लागते. स्वत:च्या मुलाचे भविष्य घडविताना आजच्या मातांनी याचे अनुकरण करून मुलाच्या भविष्यात देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी बालपणाप ...
येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवजयंतीनिमित मोडी लिपीत संपूर्ण शिवचरित्र लिहीले आहे. मोडी लिपीतील भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम करण्यात आला आहे. ...
गोव्यात सरकारी पातळीवरून अनेक वर्षे शिवजयंती साजरी केली जाते. महाराष्ट्रातील वक्त्यांना बोलावून शिवजयंती साजरी केली जात होती पण यावेळी स्थानिक इतिहास अभ्यासकानेच मुख्य शासकीय सोहळ्यावेळी शिवाजींवर व्याख्यान दिले. ...
शहरात प्रथमच सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त ऐतिहासिक शोभायात्रा काढण्यात आली़ उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या शोभायात्रेने सर्वांचेच लक्ष वेधले़ ...