जो समाज इतिहासातून काही शिकत नाही तो समाज इतिहासजमा होतो, शिल्लक राहत नाही, नामशेष होतो हा इतिहास आहे. म्हणून शिवप्रभूंच्या संपूर्ण चरित्राकडे पुन्हा एकदा नव्या डोळस अभ्यासाच्या दृष्टीने बघण्याची गरज आहे. ...
मालेगाव:- खऱ्या अर्थाने राज्य कसे चालवावे याचा परिपाठ महाराजांनी घालून दिला. शिवाजी महाराज आदर्श जनहितवादी राजे होते. अन्यावरती बंड पुकरणारे आणि विद्रोहाची मशाल पेटवनारे शिवरायांचे विचार संकटावर मात करण्याचे शिकवतात, आपल्या जीवनात शिवरायांचे विचार आच ...
आमदार नवघरे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काहींना या घटनेचा तीव्र शब्दात विरोध केला आहे. त्यानंतर, आमदार नवघरे यांनीही याबाबत बोलताना माझ्याविरुद्ध जाणीवपूर्वक षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केला. ...