अग्रिमा जोशुआने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या असून तिच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी सोशल मीडियात सुरु आहे. ...
याबाबत लोकमत ऑनलाईनच्या बातमीची दखल घेत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी राज्य सरकार कधीच खपवून घेणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. ...
स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा घोटी येथील कळसूबाई मित्रमंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला. शिवरायांच्या आयुष्यातील अखंड सावधानता हा महत्त्वाचा गुणच कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशाला जिंकण्याची स्फूर्ती देईल, असे मत मंडळा ...