शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी होणे गरजेचे झाले असल्याचे मत कपिल सिब्बल यांनी न्यायालयापुढे मांडले. ...
Thackeray Group MP Sanjay Raut Reaction On Operation Sindoor: पहलगाम हल्ल्यात २६-२७ महिलांचे सिंदूर पुसले गेले, त्याला देशाचे गृहमंत्री अमित शाह आहेत. पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घेतला असता तर करून दाखवले असे म्हणता आले असते, अशी टीका संजय राऊतांन ...