शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
धर्मनिरपेक्षता हेच महाविकास आघाडी सरकारचे मुख्य सूत्र असणार आहे. आघाडी सरकारचा प्रत्येक निर्णय भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकातील मुल्यांना अनुसरून असेल. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली; पण हा सोहळा पाहण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हवे होते. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले आहे. या सरकारला महाविकास आघाडीने जो किमान समान कार्यक्रम आखला आहे, त्याच चाकोरीतून जातानाही वाट चुकणार नाही, कोणी मागे राहणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. ...
राज्यात आजपासून महाविकास आघाडीची सत्ता अस्तित्वात आली असली तरी या महाविकास आघाडीचा मूळ पाया अंबरनाथ शहरात रचला गेला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ...
नाशिक : महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे सर्व सामान्यांच्या मनातील हक्काचे सरकार असे सांगत गुरुवारी (दि.२८) शहरात शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्टÑवादीच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत जल्लोष करण्यात आला. यावेळी सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या घो ...
राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर गुरूवारी दिवसभर जालना शहरासह ग्रामीण भागातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससह इतर मित्रपक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. ...