शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
अभिनंदनाच्या वेळी दरेकरांनी "मै भी सावकर हू" लिहिलेली भगवी टोपी घातलेली नव्हती. त्यावर पाटील म्हणाले, दरेकरांना टोपी घातलेली नसून ते कधीही आमच्याकडे येऊ शकतात. ...