शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडी फुटणार आहे. काँग्रेसला उबाठाची गरज नाही. उबाठाला मुंबई सोडून महाराष्ट्र दिसत नाही, असे भाजप नेत्याने लागलेली घर अखरेच्या टप्प्यात असून, मविआ फुटणार असे विधान केले आहे. ...
ऐन निवडणूक तोंडावर निधीला मंजुरी कशी मिळाली आदी सवाल भाजपच्या बॅनरमध्ये करण्यात आले. त्या परिसरातील पॅनलमधील भाजप इच्छुकांनी हा बॅनर लावत हे सवाल केले. ...