शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
खुद्द रावसाहेब दानवे यांनीच म्हटले होते की, आमच्याकडे गुजरातचा निरमा असून नेत्यांना त्या निरम्याने धुतल्यानंतरच आम्ही सोबत घेतो. त्याच निरम्यानं अजित पवार क्लिन झाले का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ...
अजित पवार भाजपच्या बाजुने असून शरद पवारांचा कल महाविकास आघाडीकडे आहे. या दोघांच्याच निर्णयावर महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. आता हे दोघे काका-पुतणे गेम कोणाचा करणार भाजपचा की, शिवसेना-काँग्रेसचा असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ...