शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेतील भक्तांच्या पाठीत गळ टोचण्याच्या स्थळावर पोलीस निरीक्षक दर्जाच्या एक किंवा अधिक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. पुढील दोन दिवसांत यात्रेत गळ टोचून घेणाºया भक्तांवर ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत’ गुन्हा नोंदवावा. तसेच ...
उद्योग : औरंगाबाद शहर सुरू आहे ना?, नगर रोड सुरळीत आहे का? तेथून पुढे जालन्याला जायला काही अडचण नाही ना? हे प्रश्न आहेत मुंबई, पुण्यासह राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातून औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींचे. गे ...