बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या एनडीएला स्पष्ट बहुमत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, यावर आता काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली. 'निवडणूक आयोग अंतिम निकाल जाहीर करेपर्यंत वाट पाहावी. त्यांनी विजय आणि पराभवाची कारणे तपासण ...
"...या अर्थाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाचा विचार करता, त्यांच्या काळातील काँग्रेस मध्यममार्गी होती. त्या काळात काँग्रेसने पूर्वीच्या भाजप सरकारकडून काही धोरणांचा स्वीकार केला होता." ...
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भाजप नेते लालकृष्ण अडवाणींचे कौतुक केले. वर्षानुवर्षे सार्वजनिक सेवेनंतर, फक्त एका घटनेवरून एखाद्या व्यक्तीचा न्याय करणे चुकीचे आहे. यावेळी त्यांनी नेहरू आणि इंदिरा गांधी यांची उदाहरणे दिली. ...
सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर देशातील ५६२ संस्थानांचे विलीनीकरण घडवून आणत राष्ट्रीय एकात्मतेची भक्कम पायाभरणी केली होती. त्यांचा जन्मदिन ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून २०१४ पासून साजरा केला जातो. ...