वास्तूला पुन्हा टाळे लावण्याऐवजी शाहू स्मारक आराखड्याचे काम सुरू होईपर्यंत ही वास्तू भाडेतत्वावर देणे गरजेचे आहे. वास्तूची दुर्दशा होण्याऐवजी सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, मेळावे, प्रदर्शन, नाट्य-नृत्यांचे सादरीकरण अशा विविध उपक्रमांना दिल्यास वास्तूची ...
राधानगरी धरण स्थळाच्या पायथ्याशी लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय उभारण्यात येणार असून या ग्रंथालयाचा बरोबरीनेच संशोधन केंद्रही सुरू करण्यात येईल ...
शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांचे कार्य एवढे मोठे आहे की त्यांच्याबद्दलचे कोणतेही काम हाती घेतो तेव्हा ५० कोटी १०० कोटी असे निधीचे आकडे जाहीर करायचे नसतात. ...
फुले, शाहू, आंबेडकर यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांवर तयार झालेल्या राज्यघटनेमुळे लोकशाहीत सर्वांना समान हक्क व न्याय मिळाला; परंतु हा हक्क व न्याय आज खऱ्या अर्थाने मिळतो का, हाच प्रश्न आहे. आज पोशाख कोणता घालावा, काय खावे काय नको, यावर निर्बंध आण ...