राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मानसपुत्र जमनालाल बजाज यांच्या नावाने असलेल्या फाऊंडेशनच्या गांधी विचार परिषद कायम लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
आश्रमाच्या परंपरेत वृक्षारोपण करण्याची पद्धती आहे. देशातील प्रमुख नेत्यांनी तसेच राष्ट्रीय महापुरुषांनी झाडे लावल्याचे आश्रमात दिसून येते. झाडे आश्रमचे वैशिष्ट्यच नाही तर पर्यावरण रक्षणाचा संदेशही येथून दिला जात आहे. आश्रमात वृक्षारोपण करण्यात आल्यान ...
आचार्य विनोबा भावे चिंतनशील व संयमी व्यक्तिमत्त्व असल्याने विनोबांची हीच मुद्रा शिल्पातून साकारण्यात आली आहे. साधारणपणे १९ फूट उंचीचे हे शिल्प असून त्याकरिता १५ ते २० टन स्क्रॅप वापरण्यात आले आहे. ...
सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू यांनी २२ मे रोजी राजीनामा दिला होता. शनिवारी १३ जूनला तब्बल २१ दिवसांनंतर प्रभू राजीनामा परत घेत कार्यालयात उपस्थित झाले आणि राजीनामा नाट्य संपुष्टात आले. ...
आश्रमातील स्मारके ग्रामीण पद्धतीने बणविल्या गेली आहेत. स्थानिक साधन साहित्य आणि कारागीर यांच्या श्रमातून; मात्र शंभर रुपयांवर खर्च नको, असे गांधीजींनी आदी निवास या प्रथम कुटी निर्माणावेळी सूचना केल्या होत्या. पण, त्याचा खर्च पाचशे रुपयांपर्यंत झालेला ...
सर्व सेवा संघाच्या कार्यकारणीची बैठक केरळ राज्यातील कोट्टम या ठिकाणी २९ मार्च २०२० रोजी होणार होती; पण कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे ही बैठक स्थगित करण्यात आली होती. सदस्याची विचार विनिमय बैठक होणे कठी ...
गांधीजींनी आश्रमची स्थापना केल्यानंतर आपल्या विचारांना प्रत्यक्ष साकार करण्याचा प्रारंभ केला. आश्रमातील आदी निवासमधूनच बापू कार्य करीत होते. मात्र, कालांतराने गरजेनुसार कुटी तयार करण्यात आल्या. यातील बापू कुटीच्या बाजूच्याच मीरा बहन यांच्या कुटीलाच द ...
राष्ट्रीय आणि स्वातंत्र्य चळवळीच्या घडामोडी ज्या कार्यालयातून होत असे त्या बापू दप्तरच्या नुतनीकरणाला लॉकडाऊनचा फटका बसल्याने निर्धारित कालावधी पेक्षा जास्त वेळ लागणार असल्याचे दिसून येत आहे. ...