ज्येष्ठ व वयोवृद्ध शेतकरी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने अभिनव योजना सुरू केली असून तिचा लाभ राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ज्येष्ठ नागरिक व शेतकऱ्यांना होणार आहे. ...
Family: संयुक्त कुटुंब पद्धती ढासळल्याने घरातील वृद्धांची काळजी त्यांचे नातेवाईक घेत नाहीत. वृद्धत्व एक मोठे सामाजिक आव्हान बनले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांकडे अधिक लक्ष देण्याची, त्यांची काळजी घेण्याची आणि त्यांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे ...
राज्य सरकारने वयाची ८० वर्षे पार केलेल्या सेवानिवृत्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन वाढविण्यात येत असल्याचा शासन निर्णय मंगळवारी जारी केला. ...
सुट्या पैशांची कटकट संपावी, प्रवाशांना आधुनिक सुविधा पुरवण्यात याव्यात, यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यूपीआयद्वारे तिकीट काढण्याची सोय प्रवाशांना करून दिली ...