आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांपैकी नामांकित शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी आॅनलाइन अर्जात खोटे पत्ते व चुकीच्या जन्मतारखा नोंदविल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. ...
जिल्ह्यातील ८१ शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या शाळा बंद करू नये यासाठी यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मंत्रालय गाठून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा केली. संघाचे अध्यक्ष राजुदास जाधव यांच्या म ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) जाहीर करण्यात आला असून, नाशिक विभागातून यावर्षीही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. फेब्रुवारी/मार्च २०१९ मध्ये नाशिक व ...
औरंगाबादसह राज्यातील २६ जिल्ह्यांतील घोषित करण्यात आलेल्या दुष्काळी ४ हजार २८ गावांमध्ये प्राथमिक शाळांत विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत सुरू असलेल्या शालेय पोषण आहारामध्ये आठवड्यातील तीन दिवस दूध, अंडी, फळे देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ...
आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवरी प्रवेशप्रक्रियेत पालकांनी केलेल्या ऑनलाईन अर्जांमधील तांत्रिक त्रूटी दुसऱ्या सोडतीपूर्वी दूर करण्यासाठी काही फेरबदल करण्याची संधी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र नामांकित शाळांमध्ये आपल्य ...