जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळांचा प्रश्न ‘लोकमत’ ने शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी ऐरणीवर आणला होता. याची दखल आ. अमिताताई चव्हाण यांनी घेत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दुरुस्तीसाठी २०१९-२० च्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्याची माग ...
अवकाळी पावसामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील अनेक शाळांचे पत्रे व कौले उडून गेली असून, सध्या शाळा सुरू झाल्याने कधीही पावसाचे आगमन होवू शकते. त्यामुळे अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे पावसापासून बचाव करण्यासाठी पत्रे उडालेल्या शाळांची दुरुस्ती करण ...
तासगाव नगरपालिकेच्या शाळांच्या जागांवर पालिकेतील कारभाऱ्यांचा डोळा असल्याचे चित्र काही निर्णयांतून दिसत आहे. यापूर्वी पालिकेच्या बारा नंबर शाळेच्या मैदानाचा निर्णय हाणून पाडण्यात आला होता. आता पुन्हा अकरा नंबर शाळेच्या मैदानावरच ...