सातत्याने मागणी करुन देखील शिक्षक न दिल्याने संतापलेल्या उपळे ग्रामस्थांनी बुधवारी राजापूर पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनातच सर्व विद्यार्थ्यांना आणुन बसविले व तेथेच शाळा भरविली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार तत्काळ शिक्षक देतो, असे ठोस आ ...
शांतीलाल मुथा फाऊंडेशनने विकसित केलेला मूल्यवर्धनाचा कार्यक्रम राज्यशासन शाळांमध्ये राबवित आहे. आता या मूल्यवर्धनाच्या संकल्पपूर्तीचा अनोखा सोहळा पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये विद्या प्राधिकरणाने आयोजित केला आहे. ...
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत चालविणाऱ्या जाणाºया सिरोंचा येथील शासकीय अनुसूचित जाती (नवबौद्ध) निवासी शाळेतील दुरावस्थेला कंटाळून विद्याथिनिंनी चार दिवसांपूर्वी वसतीगृह सोडून घरी निघून गेल्या होत्या. सोयीसुविधा पुरविण्याचे आश्वासन प्रशास ...