कोरोनाने पालक हिरावून घेतले अशा पाल्यांना आधार देण्यासाठी शासन, समाजसेवी संघटना, अधिकारी पुढे आले. यात ज्या शाळांनीही आपली सामाजिक बांधीलकी जपत आपल्या शाळेत शिकणाऱ्या मुला-मुलींचे आई-वडील कोरोनाने मृत्यू पावले अशा विद्यार्थ्यांचे तीन वर्षांसाठी शैक्ष ...
राज्यात शाळा व महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात 5 ते 6 दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येईल. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग कुलगुरुंच्या संपर्कात आहे. ...
कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुले आता घरच्या घरी राहत आहे. त्यांचा पूर्ण वेळ घरीच जात असल्यामुळे टीव्ही बघणे, मोबाईलवर खेळणे तसेच वाट्टेल तसे राहण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे, मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे ते ...