ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
शाळा सुरू होणार असल्या तरी प्रत्येक शाळेमध्ये सध्या आर्थिक ठणठणाट आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांचा ताण वाढला आहे. समग्र शिक्षा अभियानाचा सर्व निधी व्याजासह शासनाने परत घेतला आहे. त्यामुळे शाळेची स्वच्छता, सॅनिटायझर यांसह वेळोवेळी येणाऱ्या आर्थिक अडचणी ...
जिल्ह्यात १६६३ एकूण शाळा आहेत; परंतु वर्ग पाचवी ते १२ वीच्या शाळाच सुरू राहणार असल्याने ग्रामीण भागातील वर्ग पाचवी ते १२वीच्या १०२६ शाळा; तर शहरी भागातील आठवी ते १२ वीच्या १२३ शाळा सुरू राहणार आहेत. यात ग्रामीण भागातील पाचवी ते ७वीचे ४१ हजार ६३३ विद् ...
४ ऑक्टोबरपासून शहरी भागातील आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू केले जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याचे आदेश आहे. बहुतांश शिक्षकांच्या यापूर्वीच आरटीपीसीआर चाचण्याही आटोपलेल्या आह ...
पहिली ते बारावीमधील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती सरल प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात आली. त्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये काही विद्यार्थ्यांची नावे दोन शाळा वा वर्गामध्ये नोंदविल्याचे आढळून आले. अशा विद्यार्थ्यांची नावे शाळेच्या यादीतून वगळण ...
पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे पद संबंधित शाळेत मान्य करून घेण्यासाठी तेथे विद्यार्थ्यांची विशिष्ट संख्या आवश्यक आहे. त्या आधारेच संचालनालयाकडून शाळांची संचमान्यता केली जाते. परंतु, कोरोनाच्या धावपळीत जिल्ह्यातील शाळांनी तब ...