परशराम वाढई यांनी सुमारे १० लाख रुपये किमतीची दोन एकर शेतजमीन जिल्हा परिषदेच्या शाळेला दान दिली. परशुराम परिस्थितीमुळे शिकू शकले नाहीत; परंतु अनुभवाने त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले. गावातील गरीब, होतकरू मुलांना शिक्षणासाठी हातभार लागावा, या उदात्त ...
मागील वर्षापासून कोरोनाने कहर केला असून, अद्यापही जनजीवन पूर्वपदावर आलेले नाही. कोरोनाने देशात लाखो लोकांचा जीव घेतला आहे. मात्र त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, लाखो लोकांच्या हातचा रोजगार हिरावून नेल्याने त्यांना आता दिवस काढणेही कठीण झाले आहे. कोरोनाप ...
नगर परिषद व नगरपंचायत हे शहरी क्षेत्र असताना त्या क्षेत्रातील शाळांचे मुख्याध्यापक शाळा ग्रामीण भागात असल्याचे प्रमाणपत्र देत आहेत. तसेच प्रशासनाचा कणा असलेले महसूल विभागाचे तहसीलदार, मंडळ अधिकारी हे सुद्धा त्या प्रमाणपत्रांना प्रमाणित करीत असल्याची ...
शाळेची इमारत जीर्ण होऊन कधीचीच पडली. उरली फक्त एक खोली. या खोलीतही शैक्षणिक व अन्य साहित्य ठेवण्यात आले आहे. आता या विद्यार्थ्यांना उघड्यावरच नभाखाली बसविण्यात आले. आडोशाला टेकून फळा ठेवण्यात आला. मोठी दरी पसरवून त्यावर विद्यार्थी बसले. इयत्ता पाचवी ...
कोरोना महामारीत अनेकांवर आर्थिक संकट कोसळले परिणामी विद्यार्थ्यांची फी भरणे काही पालकांना शक्य झाले नाही. या समस्येमुळे शा विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण बंद पडू नये म्हणून डोंबिवलीत अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. ...
शहरी, ग्रामीण मिळून उपस्थिती ४७ टक्के, शाळेतील विद्यार्थी शाळॆत येत असल्याने पालकांच्या मनातील धास्ती अजून कायम असली तरी यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ...
कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. आता कोरोना प्रभाव कमी झाला नसता तरी कोरोना नियंत्रणात असल्यामुळे शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी तसेच शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला ...