घाणीतील बोअरवेलमधून लोक पिण्याचे पाणी भरतात. या दूषित पाण्यामुळे आजारांचा विळखा येथे पाचवीलाच पुजला आहे. येथील ३०० झोपड्यांमध्ये सुमारे दोन हजार लोकं राहतात. ...
या निर्णयाचे आदिवासी क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी स्वागत केले आहे. या पार्श्वभूमीवर, पुरवठ्याची व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त असावी अशी मागणी समोर आली आहे. ...