मान्यता मिळाल्यानंतर पुन्हा एकदा अतिरिक्त शिक्षकांची संख्या निश्चित होणार आहे. त्यामुळे दोन वेळा स्वतंत्रपणे समायोजन प्रक्रिया राबविण्याला कोणताही अर्थ नसल्याचे संचालनालयाने परिपत्रकात नमूद केले आहे. ...
शिक्षक नाहीत आणि अचानक दरवाजा बंद केल्याने, लहान मुलांनी घाबरून रडायला सुरुवात केली. हा प्रकार शेजारी उभ्या असणाऱ्या काही पालकांच्या लक्षात आला. कुलूप लावले असल्याने पालक सुद्धा हतबल झाले होते ...
बिबट्याच्या हल्ल्यात तीन लोकांना प्राण गमवावे लागले याच पार्श्वभूमीवर, शिरूर-आंबेगाव-खेड-जुन्नर या अतिसंवेदनशील बिबटप्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळात बदल केली आहे ...